जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे ‘डेथ ऑडीट’ करण्याची वेळ का आली?




जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९०० च्या वर पोहचली असून जिल्ह्यातील मृत्यूदर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. यामुळे ‘डेथ ऑडीट’ करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे. ही वेळ का आली? या विषयासह रावेर लोकसभा मतदारसंघातील स्थिती व वर्षभरातील उपलब्धी या विषयावर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्याशी जनशक्तिचे निवासी संपादक डॉ. युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद....


Post a Comment

Designed By Blogger